माझ्या हिंदी गझला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा
माझ्या हिंदी गझला लेबल असलेली पोस्ट दाखवित आहे. सर्व पोस्ट्‍स दर्शवा

मंगळवार, २२ ऑगस्ट, २०२३

गझल , तूम मेरी जिंदगी बन गयी हो ...

तेरा मतला मेरा काफिया 


जो न मौका मिला था कभी, वो मौका मिलने लगा 

बढ़ने लगी मुलाकाते ....  प्यार में रंग भरने लगा ...


चेहरे पे हंसी आ गयी, दिल में उमंग छा गयी

तिरछी नजर का इशारा अब समझने लगा


नींद ऐसी लगी... ख्वाब ऐसे आये के पूछो मत

किसी तालाब में चांद उतरकर थिरकने लगा


न जाने ये क्या हो गया, न जाने ये कैसे हो गया

तेरी आखो में मेरा खयाल अब झलकने लगा 

 

गझल, तुम मेरी जिंदगी बन गयी हो,  क्या कहूँ ? 

तेरा मतला मेरा काफिया इक दुजेमें ढलने लगा !


....देवीदास हरिश्चंद्र पाटील

२१.०८.२०२३ दोपहर ०३.३०

शनिवार, २२ जुलै, २०२३

Hadasa hone ke baad

हादसा होने के बाद



दिन बितते गये हादसा होने के बाद

लोग भुलते गये हादसा होने के बाद


शर्म से शर्म की भी नजर झुक गयी

बेशर्म खुलते गये हादसा होने के बाद


कोई आया मदतगार नमक छिडकनेको

जख्म भरते गये हादसा होने के बाद


किसीने भाषण दिया, किसीने फोटो लिये

वोही चमकते गये हादसा होने के बाद


इतना सब कुछ हुआ , लोग मरे मगर

चर्चेही बनते गये हादसा होने के बाद ...


#shameonthem 

#Hadasa

#manipur_hadasa

....देवीदास हरिश्चंद्र पाटील

२२.०७.२०२३ सायं . ०४.००

साहित्य हा समाजाचा आरसा 

जेव्हा जेव्हा हादसे होतात तेव्हा तेव्हा वरीलप्रमाणे साहित्यही जन्म घेतं. कारण साहित्य हा समाजाचा आरसा आहे ! साहित्यिक हा समाजाचा अविभाज्य घटक आहे. जेव्हा समाजात #मणिपूर सारख्या घटना घडतात , जेव्हा मानवी संस्कृतीच शरमेने मान खाली घालते , पण स्त्रीयांची नग्न धिंड काढण्यासारखे दुष्कृत्य करणारे दुष्ट नराधम निगरगट्टपणे उजळ माथ्याने वावरतात व काही विशिष्ट लोक त्यांचे समर्थन करतात , तेव्हा संवेदनशील साहित्यिकाला त्यावर भाष्य केल्याशिवाय राहवत नाही. 


दुनिया पाषाणांची

मी बहर इथे शब्दांचे नुसतेच उधळले होते 

ही दुनिया पाषाणांची बोलून बदलली नाही

असे कवीश्रेष्ठ सुरेश भट लिहून गेले

आहेत.‌ खरे तर , लोकांच्या मानसिकतेपायी अगतिक होऊन श्रेष्ठतम साहित्यिकांच्याही लेखणीतून असे निराशामय शब्द व्यक्त होतात , तिथे माझ्यासारख्या यत्किंचित लेखकाचं काय ! माझीही निराशा लपून राहिलेली नाही. म्हणूनच मी वरील रचनेच्या सुरूवातीलाच म्हटलंय : 

दिन बितते गये हादसा होने के बाद

लोग भुलते गये हादसा होने के बाद 


लोकांची असंवेदनशील मानसिकता


याचं कारण असं आहे की अनेक हादसे झाले तरीही त्यावर पुरेश्या संवेदनशीलतेने लोक व्यक्त होत नाहीत. व्यक्त झाले तरी त्यात सातत्य नसतं. वाईट अनेकांना वाटते. पण तसे स्वतः जवळच वाटणे वेगळे आणि सार्वजनिकरित्या व्यक्त होणे वेगळे. दुष्कृत्याविरूद्ध आंदोलनवगैरे करणे तर त्याहून पलिकडचे ! जलद समाज माध्यमांमुळे आजकाल लोकांना दररोज नवा विषय मिळतो . दररोजचे विषय चघळून चघळून लोकांच्या जाणीवाही बोथट होत जातात. त्यामुळे हादसा होऊन दिवस लोटत राहतात तसे लोक घटना विसरून जातात. झाल्याचं तर आणखी काही दिवस चर्चा होत राहतात !

अपडेटसही येत राहतात 

अशा दुर्दैवी हादसादायक घटनांचे अपडेटसही येत असतात. नुकताच मणिपूरमध्ये आणखी एक अतिप्रसंग घडला . आता तर टोळक्याने महिलेवर सामुदायिक बलात्कार केल्याची बातमी आहे. भर रस्त्यावर इतका किळसवाणा प्रकार घडण्यामागची विशेषतः पुरूष वर्गाची घाणेरडी मानसिकता आपला सुसंस्कारीत देश कुठे चालला आहे हे दर्शवते आहे. असहाय्य असो वा कशीही असो , स्त्रीवर इतक्या तात्काळ बलात्कार कसा काय केला जाऊ शकतो , हाच खरा प्रश्न आहे ! अंतर्मनात प्रचंड द्वेष भिनल्याशिवाय अशा प्रसंगी तात्काळ ताठरता येणार नाही. विज्ञानाच्यादृष्टीनेही याचा विचार केला गेला पाहिजे. तसेच , आपण इतिहासातल्याप्रमाणे आदिवासीपणाकडेच चाललो आहोत , ते का ? पुढे जाण्याऐवजी आपण मागेच का जाऊ इच्छितोय , याच्यामागच्या मानसिकतेचाही शोध घेतला गेला पाहिजे. 

हादसे का होतात ? 

असे सगळे होते खरे... पण तुम्ही एक विचार केला आहे का : हादसे का होतात ? हादसा ही आपल्याला अचानक घडणारी गोष्ट वाटते. दिसायला तरी ते तसे दिसते. प्रत्यक्षात ते तसे असते का ? हे बघूया प्रत्यक्ष एका व्हिडिओत. 

Hadase kyu hot hai


#सुरेश_भट

#समाजमाध्यमे

#manipur_hadasa

manipur case

Manipur incident

#हादसा_होने_के_बाद

#हादसाहोनेकेबाद_क्याहोताहै

शुक्रवार, २ जून, २०२३

लिखना तो चाहता हूॅं

 हूनर


लिखना तो चाहता हूॅं मगर डर लगता हैं

इतना तो चाहता हूॅं मगर डर लगता हैं


हारता हूॅं इसलिये के जीत नहीं सकता

जितना तो चाहता हूॅं मगर डर लगता हैं


ये रात बीत जायेगी, चाॅंद निकल जायेगा

सपना तो चाहता हूॅं मगर डर लगता हैं


तूम मिलो न मिलो, मिलनेकी आस तो हैं

मिलना तो चाहता हूॅं मगर डर लगता हैं


बात रखनेका हूनर शायद नहीं हैं मुझमें

कहना तो चाहता हूॅं मगर डर लगता हैं

            

... देवीदास हरिश्चंद्र पाटील

#howtowriteinhindi

#translation

आता आपण वरील रचनेचा ढोबळ अनुवाद पाहू. 

ही एक हिंदी रचना आहे. गझल स्वरूपात. यात जो मतला ( पहिल्या दोन ओळी ) आहे त्याचा अर्थ असा आहे : 

लिहू तर इच्छितो ... पण भीती वाटते ...
इतकेच तर करू पाहतो , पण भीती वाटते

थोडक्यात , माणसाला कसली ना कसली तरी , कुणाची ना कुणाची तरी भीती वाटत असते. इथे लिखाणाची भीती वाटतेय.‌ कसल्या तरी दहशतीमुळे लिहूही शकत नाही, इतकंही करू शकत नाही , अशी स्थिती झाली आहे. 

आता आपण पुढील ओळींचीही माहिती घेऊ. 

हरतो एवढ्यासाठी की जिंकू शकत नाही
जिंकायला तर पाहतो पण भीती वाटते !

भीती ही जिंकण्याच्या आड येते. भीतीमुळे जिंकायची इच्छा असूनही हरावं लागतं.‌ अशी ही भीती वाढत जाते आणि पुढील ओळीत आणखी डोके वर काढते .

रात्र तर निघून जाईल... तिच्यासवे चंद्रही !
स्वप्नं तर बघू इच्छितो ,  पण भीती वाटते !

हे असं आहे. रात्रीबरोबर चंद्रही निघून जाईल आणि ज्याचं स्वप्नं बघायचं तो स्वप्नीचा चंद्रच गेला तर स्वप्नं तरी कुणाचं बघायचं आणि कसं बघायचं ! ही भीती इथे आहे.

पुढे पुढे तर प्रेयसीच्या भेटीबाबतही साशंकता निर्माण होते...कवी म्हणतो :

भेट वा भेटू नको, भेटण्याची आस तर आहे
भेटायला तर हवे आहे पण भीती वाटते !

माणसाचं मन डगमगतं. हिचकिचतं. मागे पुढे होतं. प्रेमात तर फारच द्विधा मन:स्थिती होते ! तिची भेट हवीहवीशी आहे , भेटावसं असंही वाटतं... पण समाजाचे पहारे जिकडे तिकडे उभे असतात. आता असं असल्यावर काय करणार ? प्रेमात सफल कसं होणार ? ही भीती प्रितीच्याच मूळावर येतेय की काय ! 

पाहू या पुढे काय होतंय...शायर म्हणतो :

कदाचित मलाच नीट बोलता येत नसावे
बोलावेसे खूप वाटते...पण भीती वाटते !

आता बोलण्याची हातोटी सगळ्यांकडे नसते. काही जण बिनधास्तपणे हवं नको ते सहज बोलून मोकळे होतात. पण काहींचे फार हाल होतात. त्यांना आपले म्हणणे नीट मांडताच येत नाही. ते व्यक्ती समोर आली की हडबडून जातात , एक तर तोंडातून शब्दच बाहेर पडत नाही किंवा पडलेच तर अस्पष्ट पडतात. ततपफ होते. ऐकणाऱ्याला कळतच नाही की हा काय म्हणतोय ! मग भलतेच ओठांवर येते आणि पाय काढता घेतला जातो‌ ! माणूस ओशाळून जातो. 

काहीही असो ; भीती ही भीतीच असते. किती काही म्हटले तरी ती वाटतेच ! अगदी त्या हिंदी गझलमध्येही म्हटले आहे की " प्यार का पहला खत लिखने में वक्त तो लगता हैं..." म्हणजे मनात भीती असते म्हणून तर शायर म्हणतो की प्रेमाचे पहिले पत्र लिहायला वेळ तर लागतोच ! ती गझलच ऐकू या की...




किती मनापासून जगजितसिंगानी गायिली आहे ही गझल ! त्या महान कलाकाराला सलाम ! 

थोडक्यात, हे केवळ काव्य नाही , तर या रचनेत भीतीचे काही प्रकार सांगितले आहेत. थोडीफार भीती वाटणे तसे स्वाभाविक असते. किंबहुना, माणसाला ती आवश्यकच असते. पण ही भावना वाढीस लागली तर मात्र तिच्यावर उपाययोजना आवश्यक ठरते. 

भीती ही अशी भावना आहे जिच्यावर मात करण्याचीही काहींना भीती वाटते. यावर उपाय म्हणजे स्वयंसूचना .‌ मी बिनधास्त होत आहे , मी कशालाही घाबरत नाही , अशा स्वयंसूचना मनाला सतत देत राहणे , हा याच्यावरचा बिनखर्चाचा आणि सहज करता येतो असा , खात्रीशीर उपाय आहे.  हळूहळू मनातली भीती जाऊ लागते ! 

#pyarka_pahla_khat_likhaneme_derto_lagati_hai

#जगजितसिंग

#more_in_hindi : 

............

कोरा.काॅम या साईटवर देवीदास हरिश्चंद्र पाटील यांच्या हिंदी कविता , गझला , गीत , लेख यासाठीचा मंच : 

कोरा.काॅम पर नया मंच : देवीदास पाटील का मंच

https://devidas-patil-ka-manca.quora.com/

कोरा पे मंच

#quoramanch

#quora

बुधवार, २७ मे, २०२०

Hindi Gazal

खुदगर्ज

जलते जलते खुदहीकी आसुओमें बह गये हो
अपनीही कहानी खुदको आज तूम कह गये हो


क्या बात हैं या कोई बात नहीं , फिर तनहा क्यू ?
लगता हैं तूम अपनाही सितम खुद सह गये हो ...


जिंदगी कल क्या थी और वैसेभी आज क्या हैं ?
खुदके पास आते आते कितने तूम दूर रह गये हो ...


वैसेभी तूम मिलते नहीं आजकल किसीको, कहाँ गये ?
वजह हो गयी हैं कोई , या बता दो बीनावजह गये हो ?


अब संभलनाभी मुश्किल हैं जब खुदपर भरोसा नहीं
कितने तूम खुदगर्ज हो जो खुदमेंही ढह गये हो  !




...देवीदास हरिश्चंद्र पाटील

शुक्रवार, २४ जानेवारी, २०२०

मेरी हिंदी गझले

तुममें है हिम्मत वो साथ करेगी क्यू डरते हो ?
साथी नहीं तो खुदके साथ क्यू न तूम चलते हो ?

इन गलियोमें आवारा कुत्ते घुमते रहते है ...
तूम सोचसमझकर मुरख , क्यू नादानी करते हो ?

उनके दिलका पैगाम सुनके भावूक बन जाओ
पत्थरदिलसा मूह लेकर अकेले क्यू फिरते हो ?

ढलता है तो ढलने दे सूरज , उसकी आदत है !
तूम अपने पावपर खडे , जमीपर क्यू ढलते हो ?

तुमसे बढकरभी कोई शायर हो , तो क्या हुआ ?
वो उसकी जगह और तूम अपनी जगह रहते हो !


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील



तूही नहीं , तेरा हर बहाना याद हैं
हर बहाना , मुझको सच बताना याद हैं

तूम तो हसते रहे सारी जिंदगीभर
जिंदगीभर मुझको यू रूलाना याद हैं

तेरी हर बातका पता था मुझको मगर
तेरा हर बातको घुमाफिराना याद हैं

तेरी हर जडको मैं कबसे जानता हूँ
तूहीं नहीं तेरा सब घराना याद हैं

तूम खुदको मुझसे अकसर छुडाते रहें
और मुझको तो मरमिट जाना याद हैं


..... देवीदास हरिश्चंद्र पाटील .



वो भी क्या जमाना था
हर कोई सयाना था

ये जिंदगीभी क्या थी ?
अनजाना फसाना था

जाने दो उसे , वो तो
बेचारा , दिवाना था

खुदको गैरोंसे नहीं
अपनोंसे छुडाना था

वो क्या बात थी यारो
होठोंसे पिलाना था

.... देवीदास हरिश्चंद्र पाटील



बडे बेरहम हो , दूरसे बात करते हो !
साया कहते हो और यू दूर रहते हो  !

तुम्हारी बेशरमी हमको क्यू भा गयी ?
हमे देखकर और क्यू बेशरम बनते हो ?

शायद ये सवाल नहीं... कुछ औरही होगा !
कुछ दिलमें हैं ... और कुछ जुबापे रखते हो !

हम क्या करे ? हमें बुरी आदतसी पडी हैं !
हर वक्त तूम हमें जो सुधरने लगते हो !

ये खेल तुम्हाराही रचा हुआ हैं देखो !
इसे खुद बनाकर तूम खुदही बिखरते हो !


..... देवीदास हरिश्चंद्र पाटील


जमाना तुम्हारा तो मेरे कामका नहीं !
तेरा सिंधूरभी तो मेरे नामका नहीं ...!

जितना हो सके उतना तो दौडते रहना
यह मामलाभी कोई आरामका नही !

उनसेभी बेहतर कोई शक्ती है यहाँ .....
ये अजुबा तो देख , राम या श्यामका नहीं !

मै तो अपनी धूनमें झुमताही चला हू ....
जान लो तुम , ये असर , किसी जामका नहीं !

प्यार वो रोग है जो बढताही जाता है
उसपर ईलाज चलता झंडूबामका नहीं !

.... देवीदास हरिश्चंद्र पाटील .


आजभी हम तनहाही हैं
यू अकेले रहनाही हैं ...!


किसके साथ चले हम ?
खुदके बल चलनाही हैं !


कौनसा सूरज रोशनी देगा
कौनसा चाँद बननाही हैं ...


आँखमें सपने खूब लेकिन
इक ना सपना अपनाही हैं !


किसकिसको कहाँ ढुंढे ...?
किसके काबिल बननाही हैं ?



... देवीदास हरिश्चंद्र पाटील




शाम सबेरे दिलमें मेरे रामजी बोले जाये
सत्यवचन जो मैने दिया वो तो कौन निभाये ...

किसने मेरे हनुमानजीकी जात निकाली
किसके धर्म की हिम्मत हैं ये बात बताये

दिनदहाडे देखी सीता जलती रस्ते में ...
कोई नहीं हैं हिम्मतवाला जो उसे बचाये

देखी हमने हर दिलकी वो साफसफाई
देखा हमने हर कोई अपना शंख बजाये

आज तो सूग्रीव वाली भी इक हुये हैं ...
आज यहाँ कोई नहीं जो रामराज लाये


श्री . देवीदास हरिश्र्चंद्र पाटील



तूम जो मुझे देखते हो तो अच्छा लगता है
तूम जो मुझे चाहते हो तो अच्छा लगता है

मुझे मालूम नहीं के मैं तेरा कौन लगता हूँ
मुझे अपना मानते हो तो अच्छा लगता हैं

मुझे मालूम हैं के हम पास नहीं आ सकते
दूरसे तूम झाकते हो तो अच्छा लगता है

कोई बात नहीं हैं जब कोई बात नहीं हैं
खामोशीसे बोलते हो तो अच्छा लगता हैं

हाथमें तेरा हाथ नहीं तो कोई फर्क नहीं
नजरमें नजर डालते हो तो अच्छा लगता हैं


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील



कुछ फर्क नहीं पडता , सिर्फ गरीब मरता हैं
नंगे पाँव घूमकर जो , आसूओंपे पलता हैं ...

अब तो यकीनसा हो गया हैं मुझको यारो ...
इन्सान जो करता हैं ,  वो खुदा क्या करता हैं ?

ये तेरी सोच हैं जो तुम्हेंही ठीक करनी होगी
देख, समय तो सिर्फ करवटे बदलता रहता हैं

तूम अपनी दिलमें अपने होशकी बात रखो ...
कहने दो उसको ,  वो तो अपनी बात कहता हैं

इक खयालसाही हैं , कोई जहर तो नहीं लाया
समझमें नहीं आता कोई इतना क्यू डरता हैं ...


.... देवीदास हरिश्चंद्र पाटील



लोग आते रहे 



लोग आते रहे , लोग जाते रहे
हम वही पे वही गम भुलाते रहे


प्यार उनका सही या न था भी सही
था निभाना हमें हम निभाते रहे


जख्म होते रहे , दर्द होता रहा
चंद आँसू बहे...हम छिपाते रहे


ये कहानी किसी और की थी मगर
रास आयी हमें , हम सुनाते रहे


रातभर सिलसिला ...खूब चलता रहा ...
आग लगती रही.... हम बुझाते रहें ...



... देवीदास हरिश्चंद्र पाटील



वो तो ...



वो तो कहा कहा पर हमें ढुंढते रहें
हम उन्हींकी आँखोंमें बसते रहें


वो मापने चले थे हमारी उचाईयाँ ...
हम उनके दिलमेंही डुबते रहें


आसमाँ छुनेकी चाहत थी उन्हे ...
हम जमीको आसमाँ समझते रहें !


हमने हर वक्त दिल बडाही किया
कहने दिया उनको जोभी कहते रहें


हमको निचा दिखाना चाहा मगर
खुदकी नजरोमें खुदही गिरते रहें




... देवीदास हरिश्चंद्र पाटील